सर्व आनंदी आनंद असताना राहुलवर अपघाताचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १ फेब्रुवारी राेजी सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत जाताना पेपर मिलच्या पुढे जकात नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला एक सायकल उभी हाेती. सायकलला दुचाकीची धडक बसली. यात राहुलच्या डाेक्याला मार ल ...
वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा निर्माणाधीन कालावधी हा सन १९९०-१९९५ दरम्यानचा आहे. गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. या पुलावर दोन स्लॅब ज्य ...
पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामांसाठी अवैधपणे रेती तस्करी सुरू आहे. रेती चोरीमुळे आलदंडी नदीवर अनधिकृत रेतीघाट तयार झाले आहेत. ...
जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे. ...
तालुक्यात मोठ्या संख्येने नदी-नाले असल्याने चांगली रेती उपलब्ध आहे. वनकायद्यावर तोडगा काढल्यास जारावंडी परिसरातून भापडा नदी, तसेच एटापल्लीजवळील आलदंडी नदी घाटांचा लिलाव होऊ शकतो. परंतु वनकायद्याच्या अडचणीमुळे पाच वर्षांपासून लिलाव प्रकिया झालीच नाही. ...
अतिदक्षता विभाग व वाॅर्डमधील उपचार, अस्थिभंग, हेड इंज्युरी, पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत, जळाल्यामुळे झालेली दुखापत यावरील उपचार. अस्थिभंग रुग्णासाठी आकस्मिक परिस्थितीत लागणारे इम्प्लांट्स देणे, रक्त देणे, अतिरक्तस्त्राव झाला असल्यास रक्त घटक पी. ...
गुरुवारी सकाळी वडील दामाेदर व मुलगा तेजस यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान या भांडणादरम्यान तेजसने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर हातोड्याचे घाव घातले. ...
शेतकऱ्यांकडील खरीप हंगामातील धानाची खरेदी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. पण धान ठेवायला जागाच नसल्यामुळे अनेक केंद्रांवरची खरेदी आधीच ठप्प पडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडील धान विक्रीच्या प्रतीक्षेत पडून आहे. ...