शहराच्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा निघून वनविभाग कार्यालयावर धडकला. आरमोरी वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाने १३ मे राेजी नलुबाई जांगळे ही महिला आपल्या शेतात काम करीत असताना या नरभक्षक वाघाने तिचा बळी घेतला. तसेच दुसऱ्या दिवशी १४ मे राेजी आरमोरी येथील ...
राज्य शासनाच्या आपले सरकार महाडीबीटी पाेर्टलवर सुटीवरील बियाणे प्राप्त करण्यासाठी नाव नाेंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक शेतकरी पाेर्टलला ऑनलाइन भेट देऊन फाॅर्म भरून नावाची नाेंदणी करीत आहेत. या पाेर्टलवर खरिपातील विविध पिकांच्या बियाण्या ...
धान खरेदी करणाऱ्या संस्थांना अजूनपर्यंत बारदानाचा पुरवठा झाला नाही. १ मे ला खरेदीचा प्रारंभ करून ३० जूनपर्यंत धान खरेदी आटाेपायची हाेती. मात्र १५ दिवसांचा कालावधी हाेऊनही खरेदीला सुरूवात झाली नाही. हेच धान विकून शेतकरी खरिपासाठी आवश्यक खते, बि-बियाने ...
मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकड ...
जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या उदासीनतेचा फटका बसलेला असून कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ निधी मंजूर करावा, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्याव ...
महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितर ...
ती जीव वाचविण्यासाठी जवळ असलेल्या सागाच्या झाडाचा आसरा घेऊन झाडावर चढली खरी, मात्र झाड कमी उंचीचे असल्याने वाघाने झडप घालून तिला खाली खेचले व तिच्या मानेला पकडून १०० मीटर फरपटत नेले. ...
प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य संचालकांचे पथक पोहोचल्याने या भागातील आदिवासींमध्ये हे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य संचालकांच्या पथकाने ह्या भागात दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच नक्षलवद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे. ...
बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात. ...