'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली... हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
Gadchiroli (Marathi News) लोक माहिती अभियानादरम्यान कधीही मिळाली नाही, एवढी महत्त्वाची माहिती विविध व्याख्यानसत्रातून तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. ...
राज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
कराची : पाकमधील अशांत बलुचिस्तानातील सैन्य तळाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात स्फोटकांनी भरलेले वाहन उडविण्यात आल्याने एक मुलगा आणि सहा सुरक्षा सैनिक जखमी झाले. जखमींपैकी एकाची स्थिती नाजूक आहे. हल्ल्याच्यावेळी जवळच्या मशिदीत नमाज सुरू ...
तालुक्यातील जमगाव येथील नागरिकांना पेसा कायद्याअंतर्गत बांबूतोड व विक्रीचे अधिकार प्राप्त झाले आहे. ...
धानोरा तालुक्यात चातगाव, कटेझरी, कुडकवाही व सिंगापूर येथील जंगलात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. ...
पाच महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी वन विभागाच्या कामकाजाबद्दल गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. ...
संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, आदिवासी व अन्य पीडित घटकांसाठी मोठे काम केले. ...
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमासंदर्भात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी शुक्रवारी भारिप-बहुजन .. ...
दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लावण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती ...