धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना वैरागड परिसरातील शेतांमध्ये रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांकडून धान तसेच तूर पिकाचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ...
दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत .... ...
आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी माजी आमदार आनंदराव गेडाम... ...
आपल्या हक्कांसाठी देशातील तमाम दलित, आदिवासी व बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन वर्तमान स्थितीत कायदेशीर लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन .... ...
रेशन कार्डधारक स्वस्त धान्याच्या वाटपात होणारी अफरातफर बंद करून योग्य उत्पन्न गटातील व्यक्तीला त्याचे हक्काचे रेशन मिळण्यासाठी सर्व कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात आहे. ...
चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विनाअनुदान तत्वांवर असलेल्या सव्वाशेवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने अदा केली ...