वन विभागाने वन्यजीव प्रगणनेला २० जानेवारीपासून सुरूवात केली आहे. यादरम्यान कमलापूर वन परिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४ ला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन झाले आहे. ...
देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे. ...
राज्य शासनाने सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून देण्याचे अभिवचन दिले होते. तब्बल एक वर्ष लोटूनही तो लागू केला नाही. यासोबतच शासनाने ३० टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासर्व निर्णयाविरूद्ध लढा देण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत् ...
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनी देणार नसल्याचा अल्टिमेटम स्थानिक शेतकºयांनी शासनाला दिला असल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. ...
गावाचा विकास करण्यासाठी संपूर्ण नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी स्वत:ची जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ...
समाजात चेतना निर्माण करून चळवळीस सहायक ठरतील, असे साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. नवीन मूल्यांची निर्मिती करून स्त्री, पुरूष समानता समाजात रूजविण्यासाठी प्रयत्न करावा. बहुजन समाजावर गुलामगिरी लादू पाहणाऱ्या लोकांना साहित्यातून ठेचून काढले पाहिजे. ...
अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या प्रस्तावित आरमोरी नगर परिषदेसमोरील अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. अरसोडा ग्रामपंचायतने या नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार दिल्यामुळे २५ हजार लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे. ...
न्यायालयाच्या आदेशानंतरही नगर परिषदेने कंत्राटदाराचे बिल अदा केले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार गडचिरोलीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्च्यांसह सुमारे ८ लाख ७७ हजार ८० रुपयांची जंगम मालमत्ता शनिवारी जप्त करण्याची कारवाई केली जात हो ...
धानोरा मार्गावरील माडेतुकुम गावाजवळ महिंद्रा झायलो हे चारचाकी वाहन उलटून गाडीतील ७ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास झाला. ...
केवळ नोकरी मिळविणे एवढेच शिक्षणाचे महत्त्व नाही तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पालकांनी दिशादर्शकाची भूमिका पार पाडावी. ...