आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोेहले) क्षेत्र कोरचीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कोरची येथील राजीव भवनात करण्यात आले. या विवाह सोहळ्यात ४० जोडपे विवाहबद्ध झाले. ...
एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. ...
भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले. ...
मागील आठ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर जात आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्तेही सामसूूम पडत आहेत. ग्रामीण भागात आता शेतीची कामे जवळपास संपली आहेत. ...
तोट्याचा व्यवसाय बनत चाललेल्या शेतीला यांत्रिकीकरणाचे बुस्ट देण्याचे प्रयत्न कृषी विभागाच्या मार्फत केले जात आहे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात ट्रॅक्टर, रोटोव्हेटर, दालमिल, कल्टीवेटर, मळणीयंत्र, पेरणीयंत्रांचे अनुदानावर व ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी दुपारी अहेरी उपजिल्हा रुग्णालयास आकस्मिक भेट देऊन विविध कामांची तसेच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेऊन पाहणी केली ह ...
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ व वारसान हक्क तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी बाबतची माहिती देऊन गावातील वाद आपसी तडजोडीतून सोडविण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावा,.... ...
राज्यातील विशिष्ट प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ...
नक्षल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह जिल्हा पोलीस दलाच्या विविध विभागात कार्यरत चार पोलीस शिपायांना उत्तम कामगिरीबद्दल २०१७ या वर्षाकरीता महासंचालकांचे बोधचिन्ह/ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांची अर्थव्यवस्था अवलंबून असलेला तेंदू संकलन हंगाम यंदा कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे लांबणीवर पडला आहे. परिणामी पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत. ...