मुलगी कितीही मोठी झाली तरी पित्याबद्दलची तिची आस्था आणि प्रेम तसुभरही कमी होत नाही. एवढेच नाही तर पित्यालाही तिच्याबद्दलचा जिव्हाळा तेवढाच कायम असतो. ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी जिल्हाभरातील १ लाख १५ हजार ६५३ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ...
सिंधीच्या झाडाला छिद्र पाडून त्यातून रस काढला जातो. यामुळे सदर झाड काही वर्षातच करपून जाते. अशी आजपर्यंत जिल्हाभरातील हजारो सिंधीची झाडे नष्ट झाली आहेत. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे नाशिक पासून मुंबईपर्यंत १८ मे पासून लाँग मार्च काढला जाणार आहे. यामध्ये राज्यभरातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास ५५० एनआरएचएम कर्मचारी सहभागी होतील अशी माहिती एनआरएचएम संघटनेच्या पदाधिकाºयांनी ...
येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सोमवार १४ मे रोजी बँक तब्बल दोन तास उशिरा उघडण्यात आली. ...
स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या नवनिर्मित जिल्हा महिला व बाल रूग्णालयात १० मे पासून रूग्णभरतीची सुविधा उपलब्ध झाली आहे. १० पासून १४ मे पर्यंत या रूग्णालयात १४ नार्मल व १४ सिझर अशा एकूण २८ महिलांची प्रसुती सुरक्षितरीत्या करण्यात आली. ...
तालुक्यातील अहेरी-गडअहेरी मार्गावरील गडअहेरी या कमी उंचीच्या पुलाची समस्या अद्यापही कायम आहे. सदर पुलावर पावसाळ्यात पाणी चढून यंदाही या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...
सरकारकडून तंबाखूजन्य पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून हे पदार्थ महाग केले जात आहेत. याचा फटका बिडी व पर्यायाने तेंदूपत्ता व्यवसायाला बसत चालला असून याचा परिणाम यावर्षी दिसून आला आहे. ...
अहेरीजवळील वांगेपल्ली घाटावरून गुडेमपर्यंत तयार होणाऱ्या आंतरराज्यीय पूल बनवित असताना पाण्याचा प्रवाह अडविल्याने प्राणहिता नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे. ...