अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमध्ये बुधवारी दुपारी व गुरूवारी पहाटे दमदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला. आलापल्लीतील काही घरांची पडझड झाली. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. ...
ओजस्वी वक्ते, संवेदशील कवी आणि अजातशत्रू नेता म्हणून देशावर आपली छाप पाडणारे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ भाजप नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने गडचिरोलीवासीयांच्या ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. ...
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे गतवर्षी विविध रोग, कीड व पावसाच्या अनियमितपणामुळे अर्धे पीक नष्ट झाले. शासनाला अहवालही प्राप्त झाला. मात्र संबंधित खासगी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ...
अहेरी येथील कृषी विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रशासकीय कामांसाठी सुद्धा विलंब होत आहे. ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, शिष्यवृत्ती अदा करावी, ओबीसींची जनगणना जाहीर करावी आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी गडचिरोली येथील धानोरा मार्गावर राष्ट्रीय ओबीसी युव ...
नक्षलविरोधी अभियानासह इतर कर्तव्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील ९७ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर महासंचालक पदकाने सन्मानित केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांना हे पदक बहाल केले जाणार आहे. ...
पर्लकोटा नदीच्या पुलावरून सलग तिसºया दिवशीही पाणी वाहात असल्याने भामरागडसह तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाच होता. ...
तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्मार्ट फोन वापरत असाल तरी तुमच्या मोबाईलमधील माहिती, एवढेच नाही तर फेसबूक, व्हाट्स अॅपमधील संवाद, ई-मेल कोणालाही पाहणे शक्य आहे. त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता असल्यामुळे वेळीच सावध व्हा, असा सावधानतेचा इशारा माहिती तंत्रज ...
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाल्याच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. ...