स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात मागील वर्षभरापासून जनरेटरची सुविधा नाही. या रुग्णालयातील जनरेटर वर्षभरापासून नादुरूस्त स्थितीत पडून आहे. १५ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सह ...
१५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे ...
वातावरणात झालेल्या बदलामुळे धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे. ...
रेगडी येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. येथील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे. ...
धानपिकाची रोवणी होऊन रोपांना फुटवे येण्याचा कालावधी सुरू झाला आहे. अशावेळी खोडकीडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, लष्कर अळी व गाद माशी यासारख्या रोगांचा धानपिकांवर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. ...
शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज, वनहक्क पट्टे, ओबीसी आरक्षण व इतर ज्वलंत प्रश्नांना घेऊन शिवसैनिकांनी १५ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्किट हाऊसमध्ये आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना घेराव घातला. ...
अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री सुद्धा दमदार पाऊस झाला. यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरे कोसळली असून भामरागड शहर व अहेरी तालुक्यातील तिमरम, गुड्डीगुडम, निमलगुडम या गावांमध्ये पाणी शिरले आहे. ...
लोकशाही व्यवस्थेतच आदिवासी बांधवांचा विकास शक्य असल्याची जाणीव झाल्यामुळे हिंसेचा मार्ग सोडून आतापर्यंत ६१५ नक्षलवाद्यांची आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक ५९६ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ...
भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापनदिनी सर्वत्र तिरंगी झेंडा उत्साहात फडकविला जात असताना भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी काळे झेंडे फडकवल्याचे उघडकीस आले. यामुळे सकाळपासून त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. ...
सर्वांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झालेला आहे. येणाऱ्या काळात देखील सामान्य नागरिक केंद्रस्थानी माणून विकासगंगा पुढे जाईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वने तसेच आदिवासी विकास राज्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकम ...