जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळी वातावरण कायम असून सोमवारी पहाटे व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसल्याने रबी पिकांसह धान पुंजन्यांचे नुकसान झाले. ...
तेंदूपत्ता संकलन केंद्रावर दिवाणजी म्हणून काम पाहणाऱ्या एका इसमाला नक्षलवाद्यांनी घरातून जंगलात नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्रातील लोकांसह राजकीय पुढाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली. ...
देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात खरीपासह रबी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी तालुक्यात प्राधान्याने रबी हंगामात तूर, मुग, उडीद, लाखोळी आदीसह विविध पिके घेतली जातात. ...
जिल्हाभरातील १८ हजार ६९८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे २४ कोटी ३६ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे. ...
कोसरी लघुसिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या चव्हेला गावाचे कोसरी-मांगदा मार्गावर पाच एकर शेतीत पुनर्वसन केले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र घर बांधून दिले जात आहे. ...
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून जिल्हाभरातील १०१ प्रलंबित व दाखलपूर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. यातून ६४ लाख ७३ हजार ५९२ रूपयांची वसुली करण्यात आली. ...
गडचिरोलीवरून जेप्रा या गावी दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार वृध्द जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्यासमोर घडली. ...
लोकसंख्येने मोठा असलेल्या चामोर्शी तालुक्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विखुरलेल्या समाजाला ऐक्याचे व्यासपीठ लाभने गरजेचे आहे. यामुळे समाजाचे ऐक्य टिकून राहते. ऐक्य हिच समाजाची ताकद आहे. ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी बालमृत्यूवर नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्यात ० ते ६ महिने कालाव ...