अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी निवारा ही महत्त्वाची गरज असून नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. मात्र अद्यापही समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांना हक्काचा निवारा मिळाला नाही. त्यामुळे अनेकांना आजही उघड्यावर संसार मांडण्याची पाळी येत ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनावरून १० माध्यमिक शाळा चालविल्या जात आहेत. या शाळांपैकी काही शाळेत कार्यभार नसताना मागील दोन वर्षांपासून अतिरिक्त शिक्षक असून त्यांच्या वेतनावर शासनाच्या पैशावर अपव्यय होत आहे. तर काही शाळांवर शिक्ष ...
भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थान केंद्र पुणे व भारतीय किसान संघ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गडचिरोली येथील गोंडवाना कला दालनात पशुपालन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यासह जिल्हाभरातील शेकडो शेतकऱ्यांनी घेतला. ...
महाशिवरात्री निमित्त जिल्हाभरातील अनेक देवस्थानांमध्ये जत्रा भरते. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील जत्रा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव येथे शिवभक्तांची गर्दी उसळणार आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून ...
देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या. ...
गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय घटली आहे. मार्च महिन्यातच वैनगंगा नदी कोरडी पडल्यालगतचे चित्र निर्माण झाले आहे. कडक उन्हाळ्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील डांबरीकरण झालेले सर्वच रस्ते उखडून गेलेले आहेत. गिट्टी बाहेर आल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. चामोर्शी-आष्टी व चामोर्शी-हरणघाट तसेच चामोर्शी-गडचिरोली हे वर्दळीचे मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागत ...
सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या कालेश्वरम येथे देवस्थान आहे. हे देवस्थान गडचिरोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विशेषत: अहेरी उपविभागातील हजारो भाविक काले ...
महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होत आहे. यानिमित्ताने जिल्हाभर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने मंदिरांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ठिकठिकाणी धार्मिक सप्ताहासह विविध कार्यक्रम होणार ...
महाशिवरात्री यात्रेला सोमवार ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या दृष्टीने जिल्हाभरातील शिव मंदिरासह अन्य मंदिरे सज्ज झाली आहेत. अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळणार असल्याने यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...