तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व प ...
गॅस वितरणाच्या व्यवहारांमध्ये गतिमानता व पारदर्शकता आणण्याासठी गॅस कंपन्या सिलिंडर रिफिलिंगची प्रक्रिया आॅनलाईन करीत आहेत. यासाठी एचपी गॅस एजन्सीने स्वतंत्र अॅप तयार केले आहे. गॅस रिफिलिंगचे पैसे संबधित ग्राहकांच्या खात्यामधून कपात होतात. यामध्ये गॅ ...
एका कारसह रुग्णवाहिकेसारख्या बनविलेल्या वाहनातून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...
कुरखेडा तालुक्यातील कराडी येथे विद्युत तारांच्या सर्कीटमुळे घराला आग लागली. यामध्ये बैलजोडी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...
तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागण ...
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन कुरखेडाच्यापंचायत समितीवर धडक देण्यात आली. दरम्यान यावेळी बीडीओ व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
आदिवासी बहूल व सर्वात मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बहुतांश अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे. ...
स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील क्रीडा संकूल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुला खुल्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर नगर पंचायत प्रशासनाने मंगळव ...
वनसंपत्तीने नटलेल्या या जिल्ह्यात यावर्षी वणवे पेटण्याच्या सर्वाधिक म्हणजे ३०० घटना घडल्या आहेत. त्या आगींवर नियंत्रण मिळवताना वनविभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. दुर्गम भागातील अनेक ठिकाणच्या जंगलात तर वनकर्मचाऱ्यांना आग विझविण्यासाठी पोहोचणेही कठी ...