गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर एकूण २२७ नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी विविध कारणांमुळे तब्बल १६ नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. परिणामी नळ योजनेच्या हद्दितील जवळपास ३५ वर गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच ...
लोकसभेच्या मतदानाला अवघे आठ-दहा दिवस उरलेले असले तरी निवडणूक प्रचाराला रंगत चढलेली नसल्याने मतदारात निरुत्साह दिसून येत आहे. काही उमेदवारांनी नवीन शक्कल लढवून प्रचारासाठी काही विशेष कार्यकर्ते (प्रचारक) नियुक्त केलेले आहेत. हे कार्यकर्ते पान टपरी, चौ ...
ईव्हीएम मशीनच्या विश्वसनियतेबाबत काही राजकीय पक्ष व नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर मतदानात पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन जोडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ...
आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गाळली आणि घेतली जाते ती मोहाची गावठी दारू. ही हातभट्टीची दारू गाळली जात नाही असे गाव या जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही. ...
भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीवर उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भामरागडचा संपर्क तुटून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ...
सिरोंचा तालुक्यातील बालमुत्यमपल्लीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरून चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली. ...
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ७० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा विस्तार लक्षात घेतला तर खर्चाचा ताळमेळ जुळवताना उमेदवारांची चांगलीच कसरत होणार आहे. ...
मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली. ...