सती नदीवर चुकीच्या पद्धतीने शिवकालीन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी नदीचे काठ नदीपात्रात कोसळत आहे. ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्याच्या बोरी गावालगत प्राणहिता नदीच्या परिसरात दारू गाळणाऱ्यांवर मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई केली. यात तब्बल १०० ड्रम गुळसडवा नष्ट करण्यात आला. ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान हातभट्टीच्या दारूसह देशी-विदेशी दारूची वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. मतदानाच्या दिवसापर्यंत जिल्हाभरात १० हजार ३४० लिटर दारू जप्त करून १४१ गुन्हे दाखल करण्यात आले. ...
लोकसंख्या नियंत्रणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याने नसबंदीचे प्रमाण वाढले आहे. मात्र नसबंदीचा भार पुरूषांच्या तुलनेत महिलाच उचलत असल्याचे मागील २०१८-१९ या वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते. वर्षभरात ग्रामीण भागातील ३ हजार १६४ महिलांनी तर १ हजार ९४ ...
तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेपल्ली गावांचे गट्टा येथे १५ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. या चारही मतदान केंद्रांवर सरासरी ४५.०५ टक्के मतदान झाले. ...
गडचिरोली शहरानजीकच्या वैनगंगा नदीची पाणीपातळी दरवर्षीच्या उन्हाळ्यात खालावत असल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. दरम्यान उन्हाळ्यात पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सदर टिल्लू पंप जप्ती ...
तालुक्यातील २७ मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नक्षल्यांच्या आवाहनाला न जुमानता तालुक्यातील एकूण २० हजार ५३२ मतदारांपैकी ११ हजार ८३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ...
घोट परिसरातील रेगडी येथील दिना धरणाचा कालवा चामोर्शी तालुक्याच्या सिंचन सुविधेसाठी शहरालगत आणण्यात आला आहे. या दिना धरणाच्या कालव्यात चामोर्शी शहरातील नागरिक टाकाऊ कचरा फेकत आहेत. परिणामी सदर कालव्याचा परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे ...
जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या पुरसलगोंदी या गावातील ग्रामस्थांनी पायी चालत जाऊन सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हेडरी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. ...