वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे. ...
तीव्र उन्हामुळे जमिनीतील बिळात घर करून असलेले सरपटणारे प्राणी पाऊस पडताच बाहेर येतात. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाने अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊ नये म ...
अनुत्तीर्ण झालेले दहावीचे ३ हजार ५०६ व बारावीचे २ हजार २२३ असे एकूण ५ हजार ७२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट व दहावीची परीक्षा १७ ते २९ जुलैदरम्यान आहे. ...
श्री श्री रविशंकर गुरुजी प्रणीत आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा कारागृहात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मागील सात दिवसांपासून कारागृहात कैद्यांसाठी सुरू असलेल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबि ...
गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. व लॉ. च्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश केला आहे. ...
बालकांचे हक्क व अधिकार कोणीही हिरावू नये, शिवाय बालकांचे संरक्षण झाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रशासन व शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांनी केले. ...
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही. ...
सगुणा पध्दतीत धान रोवणीच्या खर्चाची बचत होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सगुणा पध्दतीने धान लागवडीकडे वळला आहे. यावर्षी दोन हजार हेक्टरवर या पध्दतीने लागवड होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...