सिकंदराबाद-दरभंगा एक्सप्रेस गोंदिया-बल्लारशहा मार्गे जाते. सदर एक्स्प्रेसला देसाईगंज येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने केली जात होती. खासदार अशोक नेते यांनी रेल्वे मंत्रालयाला ही बाब निदर्शन ...
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, जलयुक्त शिवार अभियान समिती, कुरखेडा यांना संबंधित कंत्राटदार व यंत्रणेच्या अधिकाऱ्याविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले. सदर बंधाऱ्याचे काम प्रथमदर्श ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे ... ...
गडचिरोली शहरात गटार योजना बांधण्याठी राज्य शासनाने सुमारे २० कोटी रूपयांचा निधी वर्षभरापूर्वी गडचिरोली नगर परिषदेला उपलब्ध करून दिला होता. योजनेचे अंदाजपत्रक ९५ कोटी रुपयांचे बनविण्यात आले होते. मात्र कामाच्या निविदा अंदाजीत किमतीपेक्षा अधिक किमतीच्य ...
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामीण भागातील दुर्गम गावांमध्ये पूरपरिस्थितीनंतर उपाययोजना करण्याच्या सूचना दोन दिवसांपुर्वीच सर्व प्रशासनाला दिल्या होत्या. त्यातूनच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य अधिकारी व कर्मचारी ...
दारू व तंबाखूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून हे दोन्ही पदार्थ हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथद्वारे २०१६ पासून प्रयत्न केले जात आहेत. विविध माध्यमातून त्यासाठी जनजागृती केली जात आहे. गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोष असतो. अशा जल्लोषातही काही जण दारू पिऊन इत ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संपूर्ण जिल्हाभरात दीड हजारांवर शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरही अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शाळांवर देखरेख ...
मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्य ...
यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इ ...