राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीह ...
जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महि ...
नवीन उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करण्यास किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मात्र अनेकांकडे पैसा राहत नसल्याने उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करणे शक्य होत नाही. उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करणाºयास प्रोत्साहन ...
जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व् ...
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. जंगलातून विद्युत पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खर्चही अधिक येते. अजुनही काही गावांमध्ये वीज पुरवठा झाला नाही. जंगलातून विद्युत लाईन गेली असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय शिक्षणवारीचे आयोजन डीआयईसीपीडीच्या प्रांगणात करण्यात आले. या शिक्षणारीचे उद्घाटन डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ...
मागील वर्षी सदर रेती घाट मूल येथील रेती कंत्राटदार हसन वाढई यांना मिळाला होता. नदी पात्रातून रेती काढण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. वाढई यांनी काही रेती नदीजवळ साठा करून ठेवली होती. साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करण्यासाठी त्यांनी टीपी ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात आविका संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांचा माल आविका संस्थेच्या केंद्रांवर विक्रीसाठी यावा, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने शासनाच्या व ...