शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीसाठी प्रभाकर तुलावी हे येणार असल्याची कानकुन पोलिसांना लागली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर नजर ठेवली होती. जिल्हा परिषदेत मतदानाची प्रक्रिया आटोपताच स्थानिक ...
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसंचे वेलगूर-आलापल्ली (ता.अहेरी) क्षेत्राचे सदस्य अजय कंकडालवार यांना २९ तर भाजपचे घोट-सुभाषग्राम (ता.चामोर्शी) क्षेत्राचे सदस्य नामदेव सोनटक्के यांना २२ मते तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे येरकड-रांगी (ता.धानोरा ...
देशातील बहुतांश ठिकाणी बांबू ही जंगलातील नैसर्गिक वनस्पती आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमधून व परसबागेत बांबूची लागवड केली जाते. जिल्ह्यातही बांबूपासून वस्तू निर्मिती करणारा मोठा जनसमुदाय आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक भूभाग जंगलांनी व्याप्त आहे. बांबूची मोठ्या ...
गडचिरोली हे जिल्हास्थळ असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या गडचिरोली बसस्थानकावर येतात. तसेच जिल्हाभरातही अनेक बसगाड्या गडचिरोली येथून सोडल्या जातात. त्यामुळे गडचिरोली बसस्थानकावर प्रवाशांची व बसगाड्यांची नेहमीच गर्दी राहते. पु ...
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान किंवा गृहमंत्री हे एका पक्षाचे राहात नसून ते देशाचे आहेत. त्यांनी देशहितासाठी आणि अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. त्यामुळे कोणत्याही गैरसम ...
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक २९ डिसेंबर रोजी शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यासह पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, जिल ...
ग्रामीण भागात अंबाडी पिकाकडे दुर्लक्षित पीक म्हणून पाहिले जाते. गडचिरोली जिल्ह्यात अंबाडी पीक मोठ्या प्रमाणात येते. मात्र शेतकरी त्या पिकाकडे फक्त घरगुती उपयोगी वस्तू म्हणून पाहतात. आपल्या घरगुती वापरापुरते मर्यादित ठेवून त्या पिकाला तोडून किंवा पेटव ...
हातकाट्यामुळे प्रत्येक ४० किलोच्या पोत्याच्या वजनात दीड ते दोन किलो धान अधिकचे जात आहे. यात शेतकºयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता, देसाईगंज येथील कृषी बाजार समितीच्या यार्डमध्ये व देसाईगंज तालुक्यात मार्क ...