आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या वतीने एकता शक्ती दिवस कुरखेडा येथे गुरूवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातून कलशयात्रा व मिरवणूक काढून एकता व शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. ...
गेल्या दोन ते तीन वर्षात नक्षलवादी कारवाया बऱ्यापैकी नियंत्रणात आल्या असल्याचे वाटत असताना नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ घडवून आणलेला भूसुरूंग स्फोट नक्षलविरोधी अभियानासाठी मोठा हादरा होता. गेल्यावर्षी म्हणजे २२ एप्रिल २०१८ रोजी उड ...
२६ हजार २९५ शौचालयांपैकी २९ डिसेंबर २०१९ पर्यंत २० हजार ८५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अद्यापही जिल्ह्यात ५ हजार ४४५ शौचालयांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. बांधकामाची डेडलाईन संपल्यामुळे या ५ हजार ४४५ लाभार्थ्यांना १२ हजार रूपयांचे अनु ...
जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या या प्रकल्पाचे काम लालफितशाहीत रेंगाळत असताना विपुल प्रमाणात असलेले लोहदगड काढून त्याच कंपनीच्या घुग्गुस येथील प्लान्टवर नेण्याचे काम कंपनीकडून सुरू होते. जानेवारी महिन्यात एटापल्लीजवळ एका अपघाताचे निमित्त झाले आणि ...
लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल रोजी तर विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान झाले. नक्षली आव्हानांना न जुमानता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीवरील विश्वास सिद्ध केला. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि विशेषत: पोलीस यंत्रणे ...
आरमोरी बर्डी परिसरात मुख्य महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. सदर मार्गाच्या खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे शहरात ऐन हिवाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांना त्रास सहन ...
हलके व मध्यम कालावधीचे धान कापले होते. जड धान निसवले होते. अशावेळी आठ दिवस दमदार पाऊस झाला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे धान कोसळले तर कापलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. यामुळे सर्वच धानाचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून ...
जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नगराध्यक्षांच्या वाहनाचा खर्च म्हणून ११ लाख १० हजार १३२ रुपये तर मुख्याधिकारी यांच्या वाहनाचे जून २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील खर्च ३ लाख ३३ हजार ९६ रुपयांची देयक सादर करण्यात आले. ...
समग्र शिक्षा या राज्य शासनाच्या प्रकल्पात २००१ पासून सुमारे सहा हजार कर्मचारी कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. सदर कर्मचारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, शासनाच्या योजना राबविणे, आदी कामे करीत आहेत. हे ...
हिवाळा हा आरोग्यासाठी शक्तीवर्धक ऋतू मानला जातो. पहाटेच्या गुलाबी थंडीत शारीरिक कसरत करण्याचे अनेक फायदे असल्याने सूर्य उगवण्यापूर्वी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गावर नागरिकांची रांग लागते. काही नागरिक तर पहाटेलाच घराबाहेर पडत होते. मात्र यावर्षी वा ...