अंकिसा येथील व परिसरातील गावांमधील दुकाने बंद आहेत. मात्र भाजीपाला हे जीवनावश्यक वस्तू असल्याने या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यासाठी सवलत देण्यात आली. भाजीपाला खरेदी-विक्रीची दुसरी कोणतीही व्यवस्था या भागात नाही. अंकिसा परिसरातील नागरिक मंगळवारी भरणाऱ्या ...
चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. धानपीक निघाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतात तूर, मुग, उडीद, चना, पोपट, वाल, बरबटी आदी कडधान्याच्या पिकांची लागवड करतात. यावर्षी रबी हंगामातील पिकांचे दाणे भरीत असताना वाताव ...
गटग्रामपंचायत पलसगड अंतर्गत येणाऱ्या मौशी, सलंगटोला व पलसगड या तीन गावांसाठी ही नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर नळ ...
धानोरा येथील आदिवासी सोसायटीमार्फत धान खरेदी केली जाते. शासकीय गोदाम भरल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मैदानात धानाची खरेदी करण्यात आली. या केंद्रावर धानोरा, सालेभट्टी, चव्हेला, पवनी, माळंदा, खरकाडी, कांदाडी, तुकूम, तोडे, हेटी या १० गावांत ...
गडचिरोलीसह इतर तालुकास्थळांवरील गर्दी ओसरून शहरे व शासकीय कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनामार्फत आणखी कडक नियम केले जात आहेत. रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. जनतेने स ...
जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ मध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जिवाणूचा शोध लावला. म्हणून २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९६२ पासून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा क ...
गावपातळीवर शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तातडीने बाहेर व्यवसाय करून स्वगावी परतणाºया लोकांच्या नोंदी घेत आहेत. तसेच प्रशासनाला माहिती आॅनलाईन देत आहेत. वैरागडसह परिसरातील अनेक गावांमध्ये बाहेर गावाहून भटक्या जमातीचे नागरिक आ ...
चामोर्शी शहरातील कुंभार समाजाचे कारागिर मातीपासून माठ व इतर वस्तू तयार करीत असतात. हे साहित्य तयार करण्यासाठी येथून १० किमी अंतरावर असलेल्या तळोधी मो. या गावाच्या तलावातील माती ट्रॅक्टरद्वारे चामोर्शीत आणत आहे. प्रती ट्रॅक्टर दोन हजार रुपये प्रमाणे क ...
ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सिरोंचा शहराचा विकास होऊन कायापालट होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र नगर पंचायत अस्तित्वात येऊनही अपेक्षित विकास कामे होत नसल्याने नागरिकांचा नगर पंचायत प्रशासनावर रोष दिसून येत आहे ...
गोरगरीबांना महिनाभराचे धान्य आणि ५०० रुपये सानुग्रह मदत देऊन त्यांच्या घरात चूल पेटविण्याची व्यवस्था करणार, अशी माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...