शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

एनआरएचएम कर्मचारी कामबंद आंदोलनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:37 IST

गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करूनच वार्षिक पगारवाढ देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी काढले आहे. याला विरोध करण्यासाठी राज्यभरातील एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देशासनाला पाठविले निवेदन : मूल्यांकनानंतर मानधनवाढ देण्याचे परिपत्रक रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करूनच वार्षिक पगारवाढ देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी काढले आहे. याला विरोध करण्यासाठी राज्यभरातील एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. गडचिरोली जिल्ह्यातीलही कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला.संपूर्ण राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे १८ हजार पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्पशा मानधनावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कामाचा अनुभव आहे. त्यामुळे शासनस्तरावर रिक्त असलेल्या जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, २ एप्रिल रोजीचे अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्यात यावे, पूर्वीप्रमाणेच मानधनवाढ देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.