शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिने उलटूनही वीज जोडणी नाही

By admin | Updated: March 13, 2015 00:10 IST

आठ महिन्यांपूर्वी कृषी वीज पंपासाठी महावितरण कंपनीकडे डिमांड भरूनही अद्याप वीज जोडणी देण्यात न आल्याचा प्रकार कोरची तालुक्यात घडला आहे.

कोरची : आठ महिन्यांपूर्वी कृषी वीज पंपासाठी महावितरण कंपनीकडे डिमांड भरूनही अद्याप वीज जोडणी देण्यात न आल्याचा प्रकार कोरची तालुक्यात घडला आहे. यासंदर्भात शेतकऱ्याच्या कृषी गटाने आ. क्रिष्णा गजबे यांच्याकडे धाव घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.साल्हेगावातील १० शेतकऱ्यांनी जय बुढापेन शेतकरी गटाची स्थापना केली. मानव विकास मिशन अंतर्गत या गटाला २०१३-१४ मध्ये कृषीविषय योजना मंजूर झाली. शेतकऱ्यांनी पाईप, विद्युत मोटार पंप व इतर साहित्य स्वत:च्या खर्चाने खरेदी केले. पाईपलाईनचे काम पूर्ण केले. नाल्यावरून पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटार पंपास विद्युत जोडणी मिळावी म्हणून महावितरण कंपनीकडे ३१ जुलै २०१४ रोजी ७ हजार ७०० रूपयांचा भरणा केला. त्यानंतर विद्युत जोडणी मिळेल, अशी शेतकरी गटाला आशा होती. मात्र तब्बल आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्युत जोडणी मिळाली नाही. त्यानंतर गटातील शेतकऱ्यांनी महावितरणाच्या स्थानिक कार्यालयात जाणे सुरू केले. मात्र सदर कार्यालयाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात येत नव्हते. त्यानंतर कोरची येथे आढावा बैठकीला आ. क्रिष्णा गजबे आले असताना वीज विभागासंबंधी अनेक तक्रारी त्यांच्या निदर्शनास आल्या.साल्हे येथील जय बुढापेन शेतकरी गटाने आपली व्यथा आ. गजबे यांच्याकडे मांडली. आता किती कालावधीत वीज पुरवठा होतो, याची प्रतीक्षा या बचत गटाला लागलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)