शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 1:46 PM

Gadchiroli News हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. कठड्यांअभावी एखादे वाहने नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरून जिल्हाभरातील नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. नदीवरील पूल अतिशय जुना आहे. त्यामुळे या पुलावर सिमेंटचे कठडे बांधण्यात आले नाहीत. परिणामी लोखंडी कठडे उभारावे लागतात. यावर्षी वैनगंगा नदीला पूर आला. पुराचे पाणी पुलावर चढल्याने अनेक लोखंडी कठडे वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. कठडे नसल्याने एखादे वाहन पुलावरून नदीत कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एक युवक नदीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरमोरी शहरातील शेकडो नागरिक पवित्र स्नानासाठी वैनगंगा नदीवर एकत्र येतात. अशावेळी अनुचित प्रकार घडू शकते. त्यामुळे बांधकाम विभागाने कठडे उभारावे, अशी मागणी युवारंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.काही कठडे वाकलेअनेक वर्षांच्या कालावधीनंतर वैनगंगा नदीवर पुलाचे पाणी चढले. पुराच्या पाण्यामुळे काही कठडे तुटून पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. वैनगंगा नदीवरील पूल उंच आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल असल्याने या पुलावरून वाहनांची दिवसरात्र वर्दळ राहते. त्यामुळे कठडे व्यवस्थित असणे आवश्यक आहे.

टॅग्स :riverनदी