शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

निधीअभावी विजयनगर पोचमार्गाचे डांबरीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:36 AM

कोपरअल्ली ते रेंगेवाही रस्त्यादरम्यान विजयनगर पोचमार्ग काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याचे खडीकरण करून सहा किलोमीटर ...

कोपरअल्ली ते रेंगेवाही रस्त्यादरम्यान विजयनगर पोचमार्ग काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याचे खडीकरण करून सहा किलोमीटर अंतर डांबरीकरण करावयाचे होते. मागील सरकारच्या कार्यकाळात सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र सरकार बदलताच निधी नसल्याचे कारण पुढे करून रस्त्याचे काम अर्धवट ठेवून बंद करण्यात आले. या रस्त्याचे कंत्राट गोंदिया येथील एम. एस. वालिया अँड ब्रदर्स या कंपनीला मिळाले होते. खडीकरण करून पुढील काम बंद केल्याने दोन कि.मी. अंतरावरील गिट्टी पूर्णत: उखडली आहे. मूलचेरा येथे विविध कामासाठी येणाऱ्या अडपल्ली, कालीनगर, गांधीनगर, लक्ष्मीपूर, विजयनगर येथील नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून त्रास सहन लागत आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी चालकांना जंगलातून वाट शोधावी लागते. संबधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.