शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

भाजीपाल्यासाेबत डाळही सामान्यांचा आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST

गडचिराेली : मागील वर्षीपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या भाजीपाला बराच महाग विकला जात आहे. त्यासाेबतच विविध ...

गडचिराेली : मागील वर्षीपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या भाजीपाला बराच महाग विकला जात आहे. त्यासाेबतच विविध डाळींच्याही किमती वधारल्या आहेत. भाजीपाल्यासाेबत डाळही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेकजण मसूर डाळीचा वापर आहारात करीत आहेत. गुरुपाैर्णिमेपासून अनेक सण उत्सव सुरू हाेतात. त्यामुळे डाळींचा वापर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जाताे. तसेच खाद्यतेलाचीही मागणी वाढते. अशास्थितीत डाळ व भाजीपाल्याच्या किमतीत पुन्हा दरवाढ झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे हाल हाेण्याची शक्यता आहे.

बाॅक्स ......

आवक घटल्याने डाळ महागली

मागील वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अल्प पाऊस झाला तसेच कृत्रिम महापूर आला. या संकटामुळे अनेकांची शेती बुडाली. शेतीच्या बांधावर लागवड केलेले तुरीचे पीक सडले. याशिवाय अल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कडधान्य पिके घेतली नाही. परिणामी शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत आला नाही. काेराेना लाॅकडाऊनमुळे अन्य जिल्ह्यातूनही फारशी आवक झाली नाही. त्यामुळे डाळीचे दर वधारले.

बाॅक्स .....

ग्रामीण भागातून भाजीपाला येणे बंद

रबी हंगामात अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. जवळपास उन्हाळभर बाजारपेठेत ग्रामीण भागातील भाजीपाला आणला जाताे. परंतु आता पावसाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातून भाजीपाला येणे बंद झाले आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमती बऱ्याच वधारल्या.

काेट ......

आमच्या कुटुंबात एकूण आठ सदस्य आहेत. त्यामुळे एक किलाेच्या जवळपास भाजीपाला एका वेळेसाठी लागताे. सध्या भाजीपाला महाग झाला आहे. त्यामुळे वरण व उसळ अधिक प्रमाणात बनविला जात आहे.

- सुगंधा मडावी, गृहिणी

काेट .......

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी माेठ्या प्रमाणावर महागाई वाढली. याचा परिणाम गृहिणींच्या आर्थिक बजेटवर झाला आहे. माेठी काटकसर करून संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावे.

- नीलिमा डाेईजड, गृहिणी