पूर्वी लग्नाचा मेन्यू म्हटलं की मसाले भात, जिलेबी आणि मठ्ठा अगदी हमखास असायचे. हल्ली लग्नाच्या मेन्यूमध्येही मोठे वैविध्य आढळते. पण अजूनही लग्नमंडपात शिरलं की भूक चाळवणारा मसाले भात सगळ्यांना हवाहवासा वाटतो. ...
फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत म्हणायचं झालचं, तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, हे सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरतं. ...
पावसाळा म्हटलं की, सर्वांकडे गरमा गरम भजी तयार करण्याचा बेत असतोच. अशावेळी कांद्याच्या भजी, बटाट्याची भजी तयार करण्यात येतात. पण त्याच त्याच भजी खाऊन कंटाळा येतो. ...