पावसाळ्यात मुबलक प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्यांमध्ये पौष्टिक गुण भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत, असेही आहारतज्ज्ञ सांगतात. पण जोपर्यंत रानभाजी कशी करायची, याची परफेक्ट रेसिपी माहिती नसते, तोपर्यंत तिच ...
नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. ...
उन्हाळ्यात ज्याप्रमाणे शरीराला थंडावा देणारी पेयं असतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात पोटाचं आरोग्य जपणारी खास पेयंही आहेत. ही पेयं घरच्याघरी बनवून आपण आपलं पोट सांभाळू शकतो. या पेयात फळांचे ज्यूस , हर्बल चहाचे आणि पाण्याचे प्रकार आहेत. ...
कुस्करा म्हणजे मराठी माणसांचा अगदी फेव्हरेट पदार्थ. त्यातही मराठवाड्यात तर जवळपास प्रत्येक घरातच कुस्करा प्रेमी सापडतात. फोडणीची पोळी म्हणूनही काही घरांमध्ये कुस्करा ओळखला जातो. याशिवाय 'माणिक पैंजन' हे अतिशय गोड नावही काही ठिकाणी कुस्कऱ्याला लाभलेल ...
कोणत्याही पदार्थाला तर लसणाची खमंग फोडणी घातली तर त्यामुळे पदार्थाची चव तर निश्चितच वाढते, पण त्यासोबतच आरोग्यासाठीही ते अधिक पोषक ठरते. म्हणूनच आपल्या शरीरासाठी नॅचरल स्क्रबर म्हणून काम करणारा लसूण दररोज खाल्ला पाहिजे, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. ...
पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. ...
आरोग्य राखून गोडाची गरज भागवता येते. त्यासाठी कमी उष्मांक असलेल्या मिठाया हा त्यासाठीचा योग्य पर्याय आहे. या मिठाया बाजारात मिळणार नाही. तर आपल्याला आपल्यासाठी घरीच तयार कराव्या लागतील. ...
FSSI Guidelines : FSSAI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून कच्च्या आणि शिजवलेल्या अन्नपदार्थांबाबत माहिती दिली आहे. याशिवाय लोकांच्या मनातील काही गैरसमजही दूर केले आहेत. ...
फळे आणि भाज्यां मधून आवश्यक पौष्टिक घटक मिळतात.या मुळे शरीराचे रक्षण धोकादायक आजारांपासून होते. प्रत्येक फळ आणि भाज्यांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात. बऱ्याच वेळा काही लोक त्यामधील पोषक घटकांची माहिती नसल्याने त्याचे योग्य प्रकारे सेवन करत नाहीत. ...