आपल्याकडे प्रत्येक सिझनमध्ये येणारी सगळी फळे खायला हवीत. तुमची पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास फळे मदत करतात. आपण रात्रीचे जेवण घेतो. या जेवण आणि झोपणे या मधल्या वेळेत आपण फळे खायला हवीत की नाही? मग ती कोणती खावीत? ...
सध्या मुले घरातच असल्यामुळे त्यांना सायंकाळच्या सुमारास किंवा दिवसातून कधीही काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. मग रोजच मुलांना असे काय यम्मी- यम्मी करून द्यावे, असा प्रश्न त्यांच्या आईला कायम पडलेला असतो. यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे केवळ २ मिनिटात त ...
महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक असलेली ही शेवळाची भाजी. ही भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. गुणांनी पौष्टिक असलेली ही रानभाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. शेवळाची आमटीसारखी भाजी करुन ती भात किंवा भाकरीसोबत खाल्ली जाते. ...