शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

गरजेपेक्षा जास्त खाताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर होतील हे गंभीर आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 1:16 PM

आपल्याला अनेकदा भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. एकदा खाल्लं तर सारखं खातचं राहतो. त्याला ओव्हरइटिंग म्हणतात. आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक खाल्ल तर वजन वाढतं.

(Image Creadit : freepressjournal.in)

आपल्याला अनेकदा भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. एकदा खाल्लं तर सारखं खातचं राहतो. त्याला ओव्हरइटिंग म्हणतात. आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक खाल्ल तर वजन वाढतं. त्याचप्रमाणे शरीराशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हीही गरजेपेक्षा जास्त खात असाल तर लगेच तुमची ही सवय बदला. नाहीतर अनेक आजार आणि समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात गरजेपेक्षा जास्त खाल्यानं शरीराला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याबाबत... 

1. लठ्ठपणा

गरजेपेक्षा जास्त खाल्यानं वजन वाढण्यास सुरुवात होते. वाढलेल्या वजनामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. 

2. अॅलर्जी

जास्त प्रमाणात खाल्यानं अॅलर्जीही होऊ शकते. अंड, दूध, मासे, धान्य यांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्यानं अॅलर्जी वाढतं. 

3. कोलेस्ट्रॉल वाढतं

आपण खात असलेल्या अनेक पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा अधिक असते. असे पदार्थ जास्त खाल्यानं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. त्यामुळे हृहयाशी निगडीत अनेक आजार होण्याची शक्यता असते. 

4. पिम्पल्स

जास्त खाल्यानं पिम्पल्सची समस्याही उद्भवते. जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाल्यानं पिम्पलसची समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त गायीचं दूध जास्त प्यायल्यानेही हा प्रॉब्लेम उद्भवतो. 

5. अॅसिडिटी

ज्याप्रमाणे काही न खाल्यामुळे जशी अॅसिडिटी होते, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त खाल्यानेही अॅसिडिटी होते. अॅसिडिटी जास्तकरून संत्री, टॉमेटो, चॉकलेट यांसारख्या गोष्टींचं जास्त सेवन केल्यामुळे होते. 

6. किडनी प्रॉब्लेम

जास्त प्रोटीन असणारे खाद्यपदार्थ खाल्याने किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे किडनी स्टोनचा त्रासही होऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी आहारामध्ये पालकचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

7. विसरण्याची समस्या

सारखं सारखं फॅट्स आणि कॉपर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ जास्त खाणं टाळणं गरजेचं आहे. 

8. सूज येणं

गरजेपेक्षा जास्त मीठ असलेले आणि गोड पदार्थ खाल्यानं शरीराला सूज येते. त्यामुळे असे पदार्थ खाणं शक्य तेवढं टाळावं. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यdiabetesमधुमेह