पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा अक्षय खन्ना खऱ्या आयुष्यात त्याच्या शांत आणि गंभीर स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, एका चित्रपटाच्या सेटवर अक्षयला एकदा इतका राग आला की त्याने चक्क निर्मात्याचीच शाळा घेतली ...
या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी एक मोठा खुलासा केला होता की, नाना पाटेकर सुरुवातीला या चित्रपटाची कथा ऐकायलाही तयार नव्हते. काय घडलं होतं नेमकं? ...
दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयने तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. विजयच्या या विजयामुळे त्याचे कुटुंबीय, चाहते आणि संपूर्ण राज्यात सध्या उत्सवाचे वातावरण आहे. ...