बागडे म्हणाले, "जोधा आणि अकबराचे लग्न झाले, असे बोलले जाते. या कहाणीवर चित्रपटही तयार झाला होता. इतिहासाच्या पुस्ताकातही यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मात्र हे खोटे आहे." ...
Revanth Reddy And Narendra Modi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं ...
पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील सिंघेवाला गावात गुरुवारी रात्री १:३० वाजता फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे ...
Financial Planning Tips : तुम्ही कमावलेले पैसे फक्त बँकेत पडून राहिले तर कालांतराने त्याची किंमत कमी होते. अशा परिस्थितीत ते योग्य ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे आहे. ...