India Pakistan Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या तणाव निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान पिसाळला आहे. ...
India Retaliates Pakistan Attack: भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने मोठी लष्करी कारवाई करून पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे. ...
Operation Sindoor: भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचं मोठं नुकसान झालं आहे. पा ...
ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत असल्याचे मत मांडले. ...
Operation Sindoor And AAP Sanjay Singh : सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेले आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...
भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने पुन्हा एकदा चिनाबचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अशी वेळ कोणावर येऊ नये! मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला गर्भपाताच्या वाईट घटनेला सामोरं जावं लागलं. अभिनेत्रीने दुःखद अनुभव सर्वांसमोर शेअर केला आहे ...