केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी २ डिसेंबर, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे औचित्य साधत ‘येत्या ५ वर्षांत अधिकाधिक प्रदूषण कमी करण्याचा आम्हाचा संकल्प आहे...’ असे स्पष्ट केले. ...
उत्तर गोलार्धातील पक्षी हिवाळ्यात अचानक गायब व्हायचे. पक्षी या काळात शीतनिद्रा घेतात, असे अगोदर मानले जात होते. मात्र खाद्याच्या तुटवड्यामुळे हजारो किलोमीटरचे अंतर पार करून ते स्थलांतर करतात, हे निष्पन्न झाले. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू झा ...