तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण ६२ संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून यापैकी १३ संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. ...
संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे. ...
वाढते औद्योगिकीकरण, प्रदूषण तसेच हवामानातील बदल यांमुळे सध्या जगाला पाण्याची कमतरता, दुष्काळ, महापूर तसेच स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्याचा अभाव यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ...