शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादी सरकार स्थापन करेल, काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देईल आणि या सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्रातील राजकीय गतिरोध शिगेला पोहोचला असतानाच आज शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून सरकार स्थापन करण्यासाठी एक फॉर्म्युला सुचवला आहे. ...