काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रद ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सुरुवात केली होती. तथापि, यंदा उमेदवारी अर्ज दाखल करणे व प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यात फक्त तीन आठवड्यांचा कालावधी मिळाल्याने सर्वच उमेदवारांची दमछाक झाली. ...
युतीच्या जागावाटपात नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपला सोडण्यात आल्याने स्थानिक शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्यातल्या त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी जागावाटपात सुटावा, अशी मागणी शिवसेनेने पक्ष नेत्यांकडे केली. परंतु भाजपने जागा सोडण्यास नक ...