राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती एकाच डिजिटल पटलावर नोंदवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने २०२३ पासून ‘विद्या समीक्षा केंद्र’ सुरू केले आहे. ...
एटीकेटी ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या हितासाठी जन्माला आली असे वरकरणी दिसते; परंतु तिच्या मुळाशी संस्थांच्या आर्थिक गरजा आणि व्यवस्थापकीय सोयी यांची छटा ठळकपणे जाणवते. ...
मुद्द्याची गोष्ट : परीक्षेआधी थोडीशी काळजी, घाबरणे, ताण जाणवणे अगदी नैसर्गिक आहे. काही वेळा हा अल्प प्रमाणातील ताण उपयुक्तही ठरतो. पण जेव्हा हा ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, उत्तरे विसरतात, छातीत धडधड होते, हात थरथरतात, ड ...