गेली काही वर्षे भारताच्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसलेल्या मालदीव या इवल्याशा बेटात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन नवे लोकशाही सरकार सत्तेवर आले आणि अचानक भारत-मालदीव संबंधांवर जमा झालेले मळभ दूर होऊ लागले. ...
नदीला वाहण्यास दोन किनारे लागतात. वाहणारी नदी आणि पूर यात हा फरक आहे की नदीत वाहणारे पाणी हे नियंत्रित असते; मात्र पुरात त्या पाण्याला कसलीही दिशा नसते. आपल्या जीवनऊर्जेला वाहण्यासाठीही एक दिशा हवी असते. ...
भीमसेन जोशी धारवाडजवळचे. त्यांचे नाव मराठी भाषेतून रुळलेल्या शब्दातून आलेले आहे. धारवाडचे विद्यमान भाजपाचे खासदार प्रल्हाद जोशी मराठी नाव घेऊनच वावरत आहेत. ...
पाच राज्य विधानसभांच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांची कर्जे माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत बहुमत मिळवून सत्ता स्थापन होताच लगेच कर्जमाफी करून या आश्वासनाची पूर्तताही ...
मध्ययुगीन कालखंडातील सर्वच प्रांतांतील संतांनी स्वत:मधील ‘अहंकाराचा’ जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते आपल्या कालखंडात का असेना समाजाच्या मानगुटीवरील अहंकाराचे भूत उतरवू शकले. ...
या वर्षीच्या ग्राहक दिनाच्या आसपास केंद्र शासनाने देशातील ग्राहकांना नव्या ग्राहक संरक्षण कायद्याची भेट दिली आहे. सततच्या गोंधळामुळे संसदेत फारसे कामकाज होत नाही, तरीही चार दिवसांपूर्वी लोकसभेने नवा ग्राहक कायदा मंजूर केला. ...
गोवा सरकार खाणींच्या लुटीची वसुली करीत नाही, न्यायालयात केवळ दिवस मागून घेते, गुन्हे दाखल करण्यास हयगय करते आणि याचवेळी खाणचालकांनी येथील बँकांमधला पैसाच ‘गायब’ केल्याचे वृत्त आले आहे, याची सांगड कशी घालायची? ...
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत त्या त्या काळाची आव्हाने ओळखून पावले टाकली. आता बदललेली आव्हाने आपण ओळखूया! गर्जनसारखी अवस्था प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भोवती कमी-अधिक प्रमाणात आहे. ‘गर्जन शैक्षणिक उठाव ...