आपल्या या सुंदर आणि निसर्गाने नटलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना केवळ प्रदूषणाच्या मुद्द्यावरून बाहेरचे नागरिक गॅस चेंबर असे म्हणतात, हे ऐकून जेवढे वाईट वाटले, तेवढा रागही आला ...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या नवविचाराला ‘ग्रीन आयटी’ उर्फ‘हरित-माहिती तंत्रज्ञान’ असे नाव पडले आहे. यामध्ये ऊर्जास्रोतांचा कार्यक्षमतेने व पुरेपूर वापर करून ते वाया न घालवण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते आहे ...
जगभरातून इस्राईलमध्ये आलेला प्रत्येक ज्यू त्या त्या देशातील भाषा बोलात असायचा. ज्यू लोकांची भाषा एक, धर्मग्रंथही एकच, प्रार्थना पुस्तकेही सारखीच. मात्र, भाषा वेगवेगळी बोलली जायची. ...
नरेंद्र मोदींसमोर विश्वासार्ह पर्याय उपलब्ध नव्हता. काँग्रेस पक्षाच्या धोरणात एकसूत्रतेचा अभाव होता. ही कारणे काही प्रमाणात भाजपच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विजयासाठी कारणीभूत ठरली असावी. ...
अमेरिकेचा पाश्चात्त्य देशांशी असलेला आर्थिक व्यवहारही पाश्चात्त्यांना झुकते माप देणारा असल्यामुळे त्यात सुधारणा करा अशी धमकी ट्रम्प यांनी त्याही देशांना दिली आहे. परिणामी फ्रान्स व जर्मनीसारखे प्रगत देशही चिंतातूर आहेत. ...
यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पाच वर्षे सुरळीत पार पडली. नंतरचा पाच वर्षांचा काळ हातून गेला. राहुल गांधी पंतप्रधान बनण्यास तयार नव्हते ...
संघाला भाजपच्या सर्वोच्च स्थानी व सरकारच्याही प्रमुख पदावर गडकरीच हवे होते. मोदींच्या मागच्या कारकिर्दीत त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची नावे कार्यक्षमतेच्या यादीत फार वरिष्ठ जागांवर होती, त्यात गडकरींचे नाव होते. ...
नवीन मसुद्यात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, एक अशा विश्वस्त शिक्षण व्यवस्थेची कल्पना करते की, जी सुनिश्चित समावेशी, गुणवत्तापूर्ण, शिक्षणयोग्य वातावरण निर्माण करणारी असेल’ असे आश्वासित केलेले आहे. ...
एव्हरेस्ट मोहिमेपूर्वी म्हणजे १९९२ पूर्वी केवळ चार ते पाच परवानेच दिले जात असत. त्यामुळे तेथे केवळ पट्टीचा गिर्यारोहकच जाऊ शकत असे. त्यात निसर्गाने साथ दिली, तर त्याचे स्वप्न पूर्णत्वाला जायचे ...