मृत्यू माझा मित्र आहे. मी मृत्यूला घाबरत नाही. मला भय आहे ते राजकीय दहशतवादाचे. उद्या दहशतवाद्यांच्या बॉम्ब-गोळ्यांनी माझे प्राण गेले, तर कुटुंबाला, मित्रांना माझा अभिमान वाटेल, पण राजकीय दहशतवादाने मृत्यू आला, तर माझे जीवन व्यर्थ ठरेल... ...
‘भाषा’ हीच मानवाचे भूषण आहे, आणि ती भाषा ‘सुसंस्कृत’, संस्कारित असली पाहिजे असे सांगितले आहे. भाषेचे संस्कार हे सनातन, नियमबद्ध आणि दोषरहित व परिशुद्ध असतात. ...
कोल्हापूर, सांगलीतील महापुरानंतर राज्यातून व देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. यात डॉक्टरांचा सहभागही लक्षणीय आहे. तसेच औषधांचे साठेही पुरविले जात आहेत. पाणी ओसरल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या असणार आहे ती आरोग्याची व साथींच्या आजाराची. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गेल्या काही महिन्यांतील विधाने अधिकच वादग्रस्त ठरली आहेत. ट्रम्प बोलले आणि अमेरिकेसह जगात वाद झाला नाही, असे सहसा होत नाही. ...
मिलिंद कुलकर्णी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुरानंतर अजूनही जनजीवन सुरळीत झालेले नाही. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांना मोठा फटका ... ...
३७० वे कलम रद्द करताना या कलमामुळे काश्मीरचा विकास होऊ शकला नाही, हे सरकारकडून सांगितले गेले. आता ते रद्द झाल्याने या विकासाला गती मिळाली पाहिजे व सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे तेथील जनतेला दिसले पाहिजे. ...
- सुलक्षणा महाजन नगररचनातज्ज्ञ वर्षाचे चार-पाच महिने सोडले तर उन्हाळा आणि पावसाळ्याच्या ७-८ महिन्यांच्या कालावधीत वर्तमानपत्रांमध्ये सर्वात जास्त चर्चा ... ...