सांगली ते हरिपूर आणि शिरोळ तालुक्यात कोथळीला जाण्यासाठी नवा सहाशे कोटींचा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हरिपूरच्या नागरिकांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे. वास्तविक या पुलाचा प्रस्ताव २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या अगोदरचा आहे. महापुरा ...
लोकांनी कंटाळून कृषी व्यवसायालाच रामराम ठोकला तर उपाशी मरण्याची वेळ येईल इतर समाज घटकांवर! ती वेळ आल्यावरच शेतकºयांच्या वेदना कळणार आहेत का आम्हाला? ...
मागील सरकारच्या धोरणांचे व अंमलबजावणीचे परीक्षण करणे हा सध्याच्या सरकारचा हक्क आहे. परंतु त्यात ज्या चुका आणि उणिवा राहिल्या असतील त्याची काही अंशी जबाबदारी सध्याच्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेना पक्षावरही येते. ...
आगडोंब शांत करण्यासाठी सरकारने तातडीने विरोधक, विचारवंत आणि मुस्लीम समुदायासोबत संवाद सुरू करणे गरजेचे आहे. विरोधकांनीही आगीत तेल ओतणे बंद करायला हवे. मात्र प्रश्न हा आहे की, मुळात सरकारलाच आगडोंब शांत करण्याची गरज वाटते आहे का? ...