कोरोनाने भारताची दारिद्र्य, विकासाचे प्रश्न, भूकमारी, औद्योगिकरण, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी, पायाभूत सुविधा आदी सर्वच विषयांवर शिकवणूक घेतली आहे. यातून किती शिकतो? माहीत नाही.कारखानदार वेठबिगारासारखा राबणारा श्रमिक गेला म्हणून हळहळणार की, सालगडी परतला ...
साखर कारखानदारी म्हणजे भ्रष्टाचार, अशी एकेकाळी बनलेली व्याख्या अजूनही मोठ्या समाजाच्या डोक्यातून जात नाही; त्यामुळे या उद्योगाला काही मदत करा, अशी मागणी व त्यातही ती शरद पवार यांच्याकडून पुढे आली की, लोक लगेच त्याबाबत शंका घ्यायला लागतात. ...
साखर कारखानदारी म्हणजे भ्रष्टाचार, अशी एकेकाळी बनलेली व्याख्या अजूनही मोठ्या समाजाच्या डोक्यातून जात नाही; त्यामुळे या उद्योगाला काही मदत करा, अशी मागणी व त्यातही ती शरद पवार यांच्याकडून पुढे आली की, लोक लगेच त्याबाबत शंका घ्यायला लागतात. ...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलन पुकारले आहे. कोरोना साथीपासून महाराष्ट्राचा बचाव करण्यात ठाकरे सरकार अपयशी ... ...
दिवस कसे पालटतात बघा. त्यावेळी ‘मनरेगा’ची जी खिल्ली उडविली, त्याच ‘मनरेगा’पुढे साष्टांग दंडवत घालायची वेळ मोदींवर आली आहे. गेल्या पाच दशकांत झाले नव्हते, इतके लोक गेल्या दोन महिन्यांत बेरोजगार झाले आहेत. ...
मानवतेचे भाग्य जीवशास्रीय विविधतेशी जुळलेले आहे. पृथ्वीवरील जीवनातील विविधता, टिकावू विकास आणि मानवी कल्याण यासाठी जैवविविधता आवश्यक आहे. मूलभूत वस्तू आणि इकोसिस्टीम सेवा पुरवित असलेल्या गरिबी कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ...