'कोरोना' पुढील ६-८ महिने असाच आपल्या जीवनात राहणार असून सलून मधल्या खुर्च्या , टॉवेल्स, साहित्य ,तिथे होणारी गर्दी यांच्या माध्यमातून हात पाय पसरू शकतो . त्यामुळे सलून मध्ये जाण्यापासुन 'सावधान' असे इशारे what app ज्ञानी द्यायला लागले . ते खरे की ख ...
सर्वसामान्यांना भावनाप्रधान मुद्दे भावतात हे खरे; पण जेव्हा भुकेचा आगडोंब उसळतो, तेव्हा भावनाप्रधान मुद्दे दुय्यमच ठरतात. मोदी सरकारला आगामी काळात ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. ...
स्थलांतरित मजुरांसाठी ‘आरोग्यसेतू’ अॅप डाऊनलोड केल्याशिवाय गाडीत बसू देऊ नका, अशा लेखी नव्हे, तर तोंडी सूचना विभागीय रेल्वेंना दिल्या गेल्या. बरं हे सर्व गाडी सुटण्याच्या काही तास आधी केले गेले. रेल्वेच्या या अविवेकी कारभाराने आधीच त्रासलेले मजूर आण ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दरभंगा शहरापासून केवळ २0 किलोमीटरवर असलेल्या सिर्हल्ली गावची ज्योतीकुमारी आणि तिचा गरीब बाप मोहन पास्वान यांची कथा सांगताना सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध तु ...
एकेकाळी बिहारची भूमी ही ऊस उत्पादन, ताग, कापड, तंबाखू, मिरची, मका, आदी नगदी पिके घेण्यात आघाडीवर होती. त्यावरील प्रक्रिया उद्योग होते.नगदी पिके ही बिहारची जमेची बाजू होती. ही साखळी तुटण्यास राजकीय हस्तक्षेप कारणीभूत झाला. १९६९-७० मध्ये या सर्व उद्योग ...