‘कोरोनिल’ नावाच्या गोळ्या दाखवून कोरोनावरचा १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे सांगून मोकळे झाले. रामदेवांचा हा प्रयोग एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हताच. ...
कोरोना विषाणूला प्रतिकार करणारी लस शोधण्याच्या जागतिक प्रयत्नांत भारतीय शास्त्रज्ञही आहेत. तुलनेने उशिरा प्रारंभ करूनही भारतीय संशोधन निर्णायक टप्प्यावर आलेले असून, ही सुखदायी वार्ता आहे. ...
पोलिसांकडून कोठडीतील आरोपीचा कबुलीजबाब घेण्याकरिता अनेकदा हिणकस पद्धतीने छळ केला जातो. त्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढताना सर्वसामान्य बिचकतो. आपल्याकडेच संशयाने पाहिले जाईल, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, असे वाटते. हा विश्वास प्राप्त करणे आव्ह ...
यंदा कोरोनाचा परिणाम राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व वित्तीय संस्थांवरदेखील झालेला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यापारी प्रतिष्ठाने दोन महिने बंद होते. ...
विद्यापीठांमधून रोजगारक्षम शिक्षण दिले जात नसल्याची उद्योगधुरिणांची जुनीच तक्रार आहे. सखोल व समग्र ज्ञानाऐवजी विद्यापीठे संशोधनावर अवास्तव भर देतात. ...
महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते. ...
बंद केलेली देशांतर्गत विमाने राज्यातून पुन्हा सुरू करण्याच्या केंद्राच्या सूचनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाम विरोध केला होता. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही विमाने सुरू केली, तर त्यात आणखी भर पडेल, असे ठाकरेंचे ...
नेतृत्वाची अपरिपक्वता, सरकारी यंत्रणांचा परस्परांशी नसणारा मेळ, रुग्णांचा शोध आणि संसर्ग रोखण्यातील कार्यक्षमतेचा अभाव अशी अनेक कारणे लॉकडाऊन अपयशी ठरण्यामागे आहेत. राज्याचे राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांची कार्यक्षमता या काळात उघडी पडली. ...