लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का? - Marathi News | Mumbai Congress Will at least five Congress corporators be elected in Mumbai? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का?

Mumbai Politics: मुंबईतील रस्त्यांची कामे, नालेसफाई, महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आंदोलने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. आंदोलने झाली नाहीत, तर पक्षाला उभारी कशी येणार? ...

विशेष लेख: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धोक्याचा इशारा विसरू नका - Marathi News | Special Article: Don't forget the warning given by Dr. Babasaheb Ambedkar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धोक्याचा इशारा विसरू नका

‘सर्वांना सामाजिक न्याय, सर्वांचा समान विकास आणि सर्वांना समान अधिकार’ हे आदर्श समाजव्यवस्थेचे बाबासाहेबांचे स्वप्न आजही पूर्णत्वाला गेलेले नाही ! ...

विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल? - Marathi News | Special Article: Will the 'Trump Card' Work in the War Against China in tarrif War? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चीनविरुद्धच्या युद्धात ‘ट्रम्प कार्ड’ चालेल?

US-China Trade war tariffs: चीनने कितीही आरोळ्या ठोकल्या तरी अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धात रशिया वगळता अन्य कोणताही देश चीनच्या बाजूने उभा राहणे केवळ अशक्य आहे! ...

भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’ - Marathi News | India's addition and subtraction; 'India will be the world leader' and 'The 21st century belongs to India' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताची बेरीज-वजाबाकी; ‘भारत विश्वगुरु होणार’ अन् ‘एकविसावे शतक भारताचे आहे’

Tariff War Between US and China: ट्रम्प यांनी जेवढ्यास तेवढे आयात शुल्क आकारण्याची घोषणा करून, अनेक देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क नुकतेच वाढविले. ...

...म्हणून शेतकरी सावकाराकडे जातो! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हानं? - Marathi News | ...so the farmer goes to the moneylender! What are the challenges facing farmers in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...म्हणून शेतकरी सावकाराकडे जातो! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हानं?

मराठवाडा, विदर्भात सहकारी बँक व्यवस्था नाजूक अवस्थेत आहे. काही जिल्हा बँकांची कर्ज घेण्याची वित्तीय ताकद कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज वेळेवर मिळत नाही. याचमुळे शेतकरी सावकारांकडून कर्ज काढून शेती किंवा बिगरशेती गरजा भागवत असतात ...

नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून? - Marathi News | Are the rivers in Maharashtra filled with water or sewage? what are the main factors of river pollution in india explain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?

महाराष्ट्रातील ३९१ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकूण ९७५८.५३ एमएलडी इतक्या सांडपाण्याची निर्मिती होते; परंतु सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा अंदाज घेतला असता आतापर्यंत त्यापैकी केवळ ७७४७.२४ एमएलडी इतक्याच सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाऊ शकते ...

लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे? - Marathi News | How long have you been saying that Pandit Jawaharlal Nehru cried after listening to Lata Mangeshkar's songs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?

हॉस्पिटलचा स्टाफ आणि हॉस्पिटलचे प्रमुख आजही लताबाईंशी प्लॅन्चेटच्या साह्याने संपर्कात असतात का? ...

विशेष लेख : ...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी - Marathi News | then action must be taken against the officials too in deenanath mangeshkar hospital case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी

Deenanath Mangeshkar Hospital Case: राज्यात सध्या ५५४ धर्मादाय रुग्णालये आहेत. या सर्व संस्थांमध्ये सुमारे ५७,२०० इतक्या खाटा असून, नियमाप्रमाणे निर्धन आणि आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी प्रत्येकी दहा टक्के अशा एकूण ११,४४० खाटा उपलब्ध आहेत. ...

लेख: शिक्षण सक्तीचे हवे की ऐच्छिक? कशी दूर होईल विषमता? - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's views on Should education be compulsory or voluntary? How can inequality be eliminated? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: शिक्षण सक्तीचे हवे की ऐच्छिक? कशी दूर होईल विषमता?

Dr. Babasaheb Ambedkar on Education: प्राथमिक शिक्षण हे सक्तीचेच हवे, मात्र त्यात एकसूत्रीपणा जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत शिक्षणातील विषमता दूर करणे शक्य होणार नाही, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा ...