एकीकडे विदर्भात उष्णतेने जिवाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे कोकण, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे, तर आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...
कुठल्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचं तर तिथे किती पैसे मोजावे लागतात, हे आपल्याला माहीत आहे. अर्थात तिथल्या सोयीसुविधाही तशाच दर्जेदार असतात आणि आपला नावलौकिक जपण्याचा प्रयत्नही या हॉटेल्सकडून सातत्यानं केला जातो. ...
राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकले पाहिजे, असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सांगायचे. मंत्री भरमसाठ आश्वासने देतात. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘तुझे काम करतो’, असे सांगतात. त्याउलट अधिकारी प्रत्येक गोष् ...
श्चिम आशियातील युद्धसंघर्षात मृत्युमुखी पडलेल्या एका भारतीय खलाशाच्या पार्थिवाची ओळख पटविण्याचा प्रश्न अलीकडे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दु:खाने खचलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाला शेवटचा निरोप देता यावा, यासाठी न्यायालयाने त्याच्या अवशेषांची डीएनए च ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना मांडली होती. वेगवेगळ्या शहरात त्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली. अनेक वर्षं या स्पर्धेत इंदूर पहिल्या क्रमांकावर येत होते. एमएमआरमधील ९ पैकी नवी मुंबई महापालिका सतत पहिल्या तीनमध्ये येत होती. ...