Mantralaya: सरकारी काम आणि सहा महिने थांब, याची प्रचिती शासकीय कार्यालयांत येते. छोट्याशा कामासाठीही वारंवार खेटे मारावे लागतात. लालफितीच्या कारभाराचा अनेकांना वाईट अनुभव आला असेल. मात्र, कॉम्प्युटरच्या मदतीने ई-ऑफिस प्रणालीमार्फत फाइल्सचा निपटारा कस ...
Mumbai Politics: महाराष्ट्रात मान्सून निष्क्रिय झाला असला, म तरी ईडी मात्र गेल्या काही दिवसांत सक्रिय झाली आहे. कधी ती महापालिकेचे तत्कालीन सहआयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरी पोहोचते, तर कधी थेट महापालिकेत. त्यामुळे मान्सूनपेक्षाही जोरदार चर्चा ईडीच ...
Modi US Visit: पाकिस्तान-चीन- रशिया आणि सौदी अरेबिया चीन- इराण या नव्या समीकरणामुळे जागतिक राजकारणात मूलभूत बदल होत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक राजकारणात अमेरिका एकाकी पडत चालली आहे. अशा वेळी भारतासारखा देश आपल्यासाठी आवश्यक आहे, असा विचार करूनच अमेर ...
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आजच्या युगात रात्रपाळी, रात्री उशिरापर्यंतची कामं ही अनेकांसाठी त्यांच्या कामाचा भाग आहे; पण या लोकांचा अपवाद वगळता ज्यांना शक्य आहे, निदान त्यांनी तरी रात्रीची जागरणं अवश्य टाळावीत. ...
या घटनेत जी पाणबुडी दुर्घटनाग्रस्त झाली, तिचे नावही ‘टायटन’. यातील फरक इतकाच की ‘टायटन’मध्ये केवळ पाच जण होते. हे पाचही जण अब्जाधीश आणि आपापल्या क्षेत्रात शिखरावर पोहोचलेली व्यक्तिमत्त्वे होती. ...