मागील सप्ताहात संसदेत सादर झालेल्या दोन्ही अर्थसंकल्पांमध्ये वरवर बघता चुका काढण्यासारखे काहीही दिसत नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभाकरराव प्रभू यांनी मांडलेला ...
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. खत, सिंचन, बाजारभाव, पतपुरवठा, आयात-निर्यात धोरण याबाबतीत सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पोषक तरतूद करायला हवी होती. ...
सध्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी एक धोरण निश्चित करणे अपेक्षित होते. ...
राजकीय लोकप्रिय घोषणांच्या मोहात न पडता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्यांदाच संपूर्ण देश डोळ्यांसमोर ठेवून सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. ...
सार्वजनिक कामांसाठी’ शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला देणारे विधेयक लोकसभेत सादर झाले असले तरी त्याला संसदेत व संसदेबाहेर उभा होत ...