प्रचंड नैसर्गिक समृद्धी असूनही कोकणचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. कोकणवासीयांची मानसिकता, शासनाची उदासीनता, दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव अशी अनेक कारणे यामागे आहेत. ...
काश्मीर खोऱ्यात २०१० साली सरकारच्या विरोधात हिंसक निदर्शने झाली आणि ज्या १२० निरपराध नागरिकांचा बळी गेला आणि ज्या नेत्यास नागरी सुरक्षिततेसाठी धोकादायक समजले जात होते, ...
बदलत्या काळात पायाभूत सोयीसुविधांची यामध्ये भर पडली असली, तरी त्या सुविधा पीपीपी अंतर्गत म्हणजे ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’द्वारे केल्या जात आहेत. ...