एखाद्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीस त्या शहराच्या पलीकडे फारसे कोणी महत्त्व देत नसते. मात्र वांद्रे पूर्वच्या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ...
निसर्गाच्या व्याकरणात व सत्ताधाऱ्यांच्या समीकरणात दुष्काळाचा ‘काळ’ नेमका कोणता, ते समजून घेण्याची हीच वेळ आहे. चार महिन्यांपासून रखडलेले केंद्राचे दोन हजार कोटींचे दुष्काळी पॅकेज जाहीर झाले ...
राजकारणी माणसांच्या सोबतीने प्रसिद्धीमाध्यमांच्या, विचारवंतांच्या आणि न्यायासनांच्याही निष्ठा बदललेल्या दिसणे हे मात्र एकट्या भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. ...
मातब्बर नेत्यांनी आपल्या ताब्यातील साखर कारखाने राखतानाच सहकारावर ठोकलेली मांड अधिक पक्की केली. राज्यातील सत्तांतरानंतर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका चर्चित ठरत आहेत. ...
न्याय झाला आहे असं कधी मानायचं आणि अन्याय झाला आहे, असं कधी समजायचं? आपल्या देशात न्याय व अन्याय या दोन संकल्पनांचं ज्या रीतीनं सापेक्ष सुलभीकरण करण्यात आलं आहे, ...